नमस्कार मित्रांनो आजच्या या खास पोस्ट मध्ये तुम्हाला life marathi shayari, marathi shayari life, जीवन शायरी मराठी, सुखी जीवन शायरी आणि जीवन शायरी वाचायला मिळणार आहे.
Table of Contents
जीवन शायरी हा अभिव्यक्त कवितेचा एक प्रकार आहे जो जीवनातील अनुभव, भावना आणि आव्हाने यांचे सार सुंदरपणे कॅप्चर करतो. सोप्या भाषेत, शायरी काव्यात्मक छंदांचा संदर्भ देते जे गहन विचार आणि भावना व्यक्त करतात. जीवन शायरी, विशेषतः, अस्तित्वाच्या गुंतागुंतीचा शोध घेते, प्रेम, तोटा, आशा आणि लवचिकतेची अंतर्दृष्टी देते. हे काव्यात्मक अभिव्यक्ती सहसा वाचक आणि श्रोत्यांना प्रतिध्वनित करतात, आनंद किंवा दुःखाच्या वेळी सांत्वन आणि समज प्रदान करतात. लाइफ शायरी हे जीवनातील चढ-उतार एक्सप्लोर करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करते, ज्यामुळे ते संबंधित बनते आणि अनेकांच्या हृदयाला स्पर्श करते. शब्दांच्या लयबद्ध प्रवाहाद्वारे, जीवन शायरी जीवनातील रहस्यांची सखोल समज आणते आणि आम्हाला कृपेने आणि शहाणपणाने प्रवास करण्यास प्रेरित करते.
Life Marathi Shayari | सुंदर जीवन शायरी
कालपर्यत जी माझ्या, स्वप्नात होती, तीच आज प्रत्यक्ष भेटणं, मनाला भावलं.
आजच्या या जगात, भरवसा कुणावर ठेवावा, इथं तोंडावर चांगले, अन मागे वाईट बोलतात.
डोळ्यांच्या पापणी ओल्या झाल्या, बोलण्याच्या मैफिलीही कमी झाल्या, माहीत नाही, वाईट वेळ होती की, मी स्वतःच वाईट बनलो होतो.
कारण विचारलं तर, सांगतांना आयुष्य संपून जाईल, एकवेळ सांगितलं की आवडतेस, म्हणजे जीवापाड आवडतेस.
आयुष्यात भेट तुझी, झाली नसती, तर आयुष्यात एवढी मजाच, आली नसती.
मी एखादी वस्तू नाही, तू हवी तेव्हा घ्यायला, तुला नशीब बदलावं लागेल, मला मिळवण्यासाठी
चेहऱ्यावरच्या हसण्यात, खूप ताकद असते, आलेल्या दुःखाला, ते माघरी पाठवते.
जिथं प्रश्न प्रेमाचा येतो, तिथं त्याग हा, करावाच लागतो
लहान मुलांकडून काही अपेक्षा असतील, तर आधी आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या, व्यक्तींचा सन्मान करा.
सत्य आणि माणुसकी ठेवा, गीता-कुरान नाही ठेवले, तरी चालतील.
Marathi Shayari Life | Best Life Marathi Shayari
जगण्यात काही कमतरता नसावी, एखाद्याचा द्वेष पण, प्रेमाने करावा.
दूर असून पण, तू खूप जवळ होती, माझ्या कवितेची सुरुवात, अन शेवटही तूच होती.
नजरअंदाज करूनही, तुझ्यावर नजर ठेवतो, तो मीच आहे, जो तुझ्यावर, जीवापाड प्रेम करतो.
बऱ्याचदा झोपही लागत नाही, पण स्वतःला समजावतो की उद्याचा दिवस, आपलाच असेल.
चला एक नवीन सुरुवात करू, जे आपल्याविना आनंदी आहेत, त्यांना सोडून देऊ.
हे नका विचारू की, जीवनात आनंद केव्हा मिळते, कारण दुःख त्यांनाही आहे, ज्यांच्याजवळ सर्वकाही असते.
दुःख आल्यावर घाबरणं, आणि सुख आल्यावर बावरणं, असायला नको.
लोकं जीवनभर, आपल्याला पारखतात, मात्र एखाद्यावेळी, समजून घेत नाही
सुंदर दिसणं चांगलं आहे, मात्र सुंदर असणं हे त्याहूनही, चांगलं आहे.
जीवन शायरी मराठी | सुखी जीवन शायरी | Unique Life Shayari Marathi
काही प्रेमकथा, ह्या नजरेनेच लिहिल्या जातात, त्याला पेनाची गरज नसते.
वेळ सारखी नसते, रडतात तेही, जे इतरांना रडवतात.
अंतर महत्वाचे नसते, जेव्हा दोन हृदय, एकमेकात गुंतलेले असतात.
जीवनाचा प्रवास सुरूच आहे, आणि मी ईच्छाच ओझं घेऊन, अजून इथेच उभा आहे.
प्रेमाचं वय तसं, कमीच असते, कारण बाकीची सगळी, मैत्रीच असते.
चरित्र साफ असलं की, हिम्मत नसते कुणाची, आपल्याकडे बोट दाखवण्याची.
जीवन नाही समजलं तर, सगळ्यात एकटं असल्यासारखं वाटते, आणि जीवन समजलं तर, एकट्यामध्येच सर्व आहे असं वाटते.
दोष काट्याचा नव्हता, पाय तर मी ठेवला होता त्यांच्यावर.
नियत आणि विचार, चांगले असावेत, कारण चांगलं तर बरेच बोलतात.
भावना महत्वाच्या असतात, कारण प्रेम तर, लग्न करून देखील होत नाही.
निष्कर्ष:
शेवटी, life shayari marathi, जीवन शायरी आपण सर्वांनी या जगात करत असलेल्या प्रवासाची एक मार्मिक आठवण म्हणून काम करते. अस्तित्वाच्या उच्च आणि नीचतेला पकडणाऱ्या श्लोकांद्वारे, या काव्यात्मक अभिव्यक्ती आपल्या आत्म्याशी खोलवर गुंजतात. ते आपल्याला प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेण्याची, आव्हाने स्वीकारण्याची आणि आनंद आणि दु:खात सौंदर्य शोधण्याची आठवण करून देतात. जीवनाची शायरी कठीण काळात सांत्वन देते आणि जीवन जगण्यास सार्थक बनवणारे विजय साजरे करते. तर, आपण या श्लोकांमध्ये सांत्वन आणि प्रेरणा शोधत राहू या, कारण ते आपल्याला जीवनाच्या टेपेस्ट्रीच्या गुंतागुंतीतून मार्गदर्शन करतात आणि आपल्या स्वतःच्या अद्वितीय कथेतील प्रत्येक चरण एक अर्थपूर्ण श्लोक बनवतात.