दोस्तांनो नमस्कार, या पोस्ट मध्ये तुम्हाला मराठी एटीट्यूड डायलॉग, Marathi Attitude Dialogue वाचायला मिळणार आहेत. यामध्ये असे dialogue जे तुमच्या मनातील भावना व्यक करतील. वृत्ती (Attitude) हा केवळ शब्द नाही तर हे आपले विचार, विश्वास आणि आपण जीवनाकडे कसे पाहतो याचे प्रतिबिंब आहे. या पोस्टमध्ये, आम्ही वृत्ती (Attitude) संवादांच्या जगाचा शोध घेत आहोत, त्यांच्याकडे असलेले शहाणपण, समजदारपणा आणि ते आमच्या दृष्टीकोनांना कसे आकार देऊ शकतात. वृत्तीतील साधा बदल आपल्या जीवनात कसा खोलवर बदल घडवून आणू शकतो हे शोधण्यासाठी ही पोस्ट आहे.
Table of Contents
मराठी एटीट्यूड डायलॉग | Marathi Attitude Dialogue
माझ्या गुन्ह्यांचा हिशोब तू नको ठेऊ, character तुझं पण काही साफ नाही.
दुनिया चांगली तर भाऊ चांगला अन दूनिया वाईट तर भाऊ लई वाईट.
लागलेली आग आपल्याला विझवता पण येते वाढवताही येते.
नशिबात असेल ते मिळणारच आणि जे नसणार ते स्वतःच्या हिमतीवर मिळवणार.
दुसऱ्यावर जळणारे आम्ही नाही, पण आमच्यावर जळणारे पण कमी नाहीत.
स्वप्नं मोठी बघा, लोकांचा विचार नका करू त्यांचे विचार तर थुकरट आहेतच.
साधं जीवन जगतोय म्हणून जुन्या जमान्याचा नको समजू. ज्यादिवशी attitude दाखवेल ना, त्यादिवशी आपलंच नाव जपशील.
कमी शब्दात जास्त समजावयाची सवय आहे आपल्याला.
लोक जळत राहतील आपल्यावर आपण कायम चमकत रहा.
चांगल्या समोर हात जोडू शकतो आणि वाइटांचे हाथ तोडू पण शकतो.
आपली वेळ पण अशी येईल की जे आज नफरत करत आहेत तेच उद्या आपली सेवा करतील.
मनात Money, कुंडलीत शनी आणि आपल्यासोबत दुश्मनी तिन्ही पण हानिकारक आहेत.
प्रत्येक ठिकाणी वादविवाद करत नसतात, मारामारी करून ते संपवायचे असतात.
नुसता शोर केल्यापेक्षा मनगटातला जोर दाखवता आला पाहिजे.
जिंदगी एवढी पण साधी नसावी की कोणीही यावं अन तिच्याशी खेळून जावं.
वेळ चांगली असणं महत्वाच नाही तर चांगल्या लोकांसाठी वेळ असणं महत्वाचं असतं.
जेवढा बदल करायचा होता केला आहे, अजूनही ज्याला अडचण असेल त्यांनी स्वतःला बदलावं.
माझ्या नावाच्या अफवा तिथूनच येतात, जिथं माझ्या नावाने आग लागलेली असते.
शस्त्रांची गरज नाही आपल्याला फक्त आपलं नावच काफी आहे.
खेळण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा समोर पण वाघच असतो.
जीवनात धीट राहील कि लोकं नीट वागतात.
माणसाचं खरं चरित्र तेव्हाच समजते जेव्हा तो नशेत असते, मग नशा कुठला पण असो दारूचा, श्रीमंतीचा, गर्वाचा नाहीतर पदाचा.
जीवनात हे पण शिकायला हवं, युद्ध जर मित्रासोबत असेल हरलेल बर.
विश्वास का ठेवावा दुसऱ्यावर, जेव्हा चालायचं आहे आपल्याच पायावर.
हातात घड्याळ असो किंवा नसो पण वेळ आपलीच असणार.
एवढ एकटक नको बघू माझ्याकडे माझ्या मित्रांनी पाहिलं तर वहिनी म्हणतील तुला.
अवगुण तर खूप आहेत आपल्यात पण कोणी दाखवून तर बघा.
एकवेळा जे नजरेतून उतरले ते कायमचेच नंतर फक्त त्यांना एकच प्रश्न, कोण आहेस तू?
स्वभाव कसा वेगळाच आहे आपला प्रेम असो किंवा राग अगदी मनापासून करतो आपण.
Bhaigiri Marathi Attitude Dialogue
आपण किती पण चांगले कामं करा, लोकं आठवण तेव्हाच काढतात जेव्हा गरज असते.
फायदा उचलायचाच असेल तर आपल्या मैत्रीचा उचला शत्रूचा तुम्हाला झेपणार नाही.
थोडा शांत काय झालो, आवाज वाढला सर्वांचाच.
आपला गाजावाजा वेळच करणार ते पण रुबाबात.
जोपर्यंत साधा होतो, लोकं फायदा घेत होते. साधेपणा काय सोडला लोकं सलाम करू लागले.
जिंदगीभर तुझी सोबत नाही पाहिजे. जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत जिंदगी पाहिजे.
आपल्यासोबत औकातीत राहायचं, नाहीतर जो आपल्या डोळ्यात भरला तो सरळ स्मशानात सडला.
आपल्याला दुश्मनासोबत लढण्याची भीती नाही वाटत. भीती तर मित्रांच्या चिडण्याची वाटते.
जेव्हा दुश्मनासोबत लढायला मजा येते, तेव्हा साला तो माफी मागायला लागते.
मन मोठं असलं की मित्र बनतात तर जिगर मोठं असलं की शत्रू बनतात आणि आपण तर दोन्हीमध्ये माहीर आहोत.
आपले डोळे एवढे पण हलकट नाही की मुलीकडे वाईट नजरेने बघतील. देवाने एक बहीण आपल्याला पण दिलेली आहे.
प्रत्येक वेळी attitude दाखवत नसतो, आणि संधी मिळाली तर मग सोडत नसतो.
खोट्या प्रेमाचाच जास्त आवाज होतो. खरं प्रेम तर हावभावा मध्येच लपून राहतं.
लोकं म्हणतात तुझे मित्र खूप कमी आहेत. आपण म्हणतो जेवढे आहेत सर्वच अणुबॉम्ब आहेत.
दुःख स्मशानात आणि आनंद चेहऱ्यावर असावा.
आपल्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीत ते आणि गप्पा मला संपवायच्या करतात.
आजकाल दुनिया सोबत चालायचं असेल तर चेहऱ्यावरचे मुखवटे बदलता यायला हवेत.
अनोळखी म्हणून भेटली तू आता जीवनाची lifeline बनली तू.
वेग जीवनाचा थोडा कमीच आहे कारण शत्रू पुढे गेला तर चालेल पणआगे राहायला नको.
खरं काय? खोटं काय? हे फक्त तू ठरव मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतो.